राजकीय
Trending

महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारवर खुश असल्याने काँग्रेस अस्वस्थ: केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू 

निर्भय न्यूज लाईव्ह:पुणे

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजू म्हणाले, “काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला, स्वतःच्या सोयीनुसार संविधानात बदल केला, राहुल गांधी संविधानाबाबत खोटा प्रचार करतात; ते कधीही प्रगल्भ नेते होऊ शकणार नाही.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दलितांची दिशाभूल करून मतदान घेतले. समाजात जाऊन आम्ही चर्चा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात आधी भारतरत्न पुरस्कार देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसं केले नाही.

मोदी सरकार देशात आल्यानंतर अनेक पुल, बोगदे, उड्डाणपूल, रस्ते बनले. लाडकी बहिण योजनेमुळे गरीब महिलांना आर्थिक आधार मिळाला. महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारवर खुश असल्याने काँग्रेस अस्वस्थ.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये